Friday, October 9, 2020

मनुष्य

कमी शिक्षण आहे - नको
पगार कमी आहे - नको
खेड्यात राहतो - नको
स्वतःचे घर नाही -नको 
घरात सासू सासरे आहेत - नको
शेत नाही -.नको 
शेती करतो - नको
धंदा करतो -.नको
फार लांब राहतो - नको
काळा आहे - नको
टक्कल आहे - नको
बुटका आहे - नको
फार उंच आहे - नको
चष्मा आहे - नका
वयात जास्त अंतर आहे - नको
तो जिथे राहतो तो एरिया बरोबर नाही-नको
एक नाडी आहे - नको
मंगळ आहे - नको
नक्षत्र दोष आहे - नको
मैत्रीदोष आहे - नको
कुंडली जमत नाही - नको
*मग लग्न कधी करणार*
मसनात गेल्यावर
संसार कुणाबरोबर करणार ?
भूत,प्रेत,पिशाचाबरोबर
*आई/ बाप कधी होणार*
मी आई/बाप होणारच नाही
सासू/सासरे कधी होणार?
होणारच नाही
आजी/अजोबा कधी होणार?
पुढच्या जन्मात.
व्यर्थच आहे यांचा जन्म.

पुढच्या जन्मात मनुष्य देह मिळेल  की नाही माहिती नाही ? .

कारण स्वर्गातून भगवंत  नेहमी तथास्तु  म्हणत असतो. 
आणि आपण सगळ्याच गोष्टी त नकारत्मका ठेवून या जन्मतल   सगळ्या अर्थाच संपवून टाकतोय.

*आपल्या मुलाचा / मुलीचा किंवा स्वतःचा विचार करावाच,
पण त्या
 सोबातच आपल्याला भगवंताने पुढचा जन्म मनुष्याचा द्यावा की नाही?
 हा विचार करायच्या आधी त्याने आपल्याला  दिलेला हा जन्म सार्थ करून दाखवायला  लागेल ...........

No comments:

Post a Comment